वैचारिक

२३. आपल्या शरीरातील अक्षय शक्ती

२३. आपल्या शरीरातील अक्षय शक्ती लढाया, अपघात किंवा शस्त्रक्रिया या दरम्यान पूर्वीच्या काळी अनेकदा असे घडले आहे की शरीराचा एखादा अवयव जखमी/निकामी झाला तरी त्याच्या वेदना त्या माणसाला जाणवल्या नाहीत. आजही असे प्रसंग घडल्याच्या बातम्या येत असतात. बऱ्याच वेळेला पूर्वकल्पना नसताना हे प्रसंग घडतात. तसेच पूर्वकल्पना नसताना बारीकशा गोष्टींनीही असह्य वेदना होऊ शकतात. पेशवाईच्या काळातली […]

२३. आपल्या शरीरातील अक्षय शक्ती Read More »

२२.आपल्या शरीरातील बदल चित्रपट पाहिल्यासारखे पाहावेत

२२.आपल्या शरीरातील बदल चित्रपट पाहिल्यासारखे पाहावेत पुराणामध्ये ध्रुवाची कथा आहे. सावत्र आईमुळे त्याला वडिलांच्या मांडीवर बसता आले नाही. त्यामुळे जेथून कोणीही उठवणार नाही, असे अढळपद मिळावे म्हणून, त्याने लहानपणीच तपश्चर्या केली. आकाशात उत्तरेला असणारा ध्रुव तारा, गेली काही हजार वर्षे एकाच जागेवर स्थिर दिसतो. तो ध्रुवतारा हेच कुमार ध्रुवाला मिळालेले अढळ स्थान अशी समजूत आहे.

२२.आपल्या शरीरातील बदल चित्रपट पाहिल्यासारखे पाहावेत Read More »

२१. चिदानन्दरूपी शिव मी शिव मी

२१. चिदानन्दरूपी शिव मी शिव मी  या गीतासूत्राच्या तिसऱ्या श्लोकाच्या निरूपणात आपल्या दैनंदिन व्यवहारातील सर्व योग्य त्या कृती, योग्य वेळी, योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात कराव्यात असे सांगितलेले होते. तिथून कर्मयोगाची सुरुवात होते. कर्मयोगात सर्व कामे निरपेक्ष बुद्धीने करायची असतात. पण ते एकदम करता येत नाही. म्हणून आपल्या कर्माचे परिणाम परमेश्वराला अर्पण करायची युक्ती सांगितली.

२१. चिदानन्दरूपी शिव मी शिव मी Read More »

२०. बनो शुद्ध बुद्धी ही तेजस्विनी

२०.बनो शुद्ध बुद्धी ही तेजस्विनी मागच्या श्लोकामध्ये धर्मसंस्थापनेसाठी परमेश्वर जो अवतार घेतो तो आपल्या सगळ्यांमधूनच घेतो, असे म्हटले होते. आपल्यामधून परमेश्वरी शक्ती प्रकट होत आहे अशी सुरुवातीला श्रद्धाच ठेवावी लागते. आपण जशी श्रद्धा ठेवतो, तसे आपण बनतो. त्या श्रद्धेचे प्रत्यक्ष अनुभवात रूपांतर होण्यासाठी आपली बुद्धी स्वच्छ करावी लागते. विनोबांनी गीता प्रवचनांमध्ये कंदिलाच्या काचेचा दृष्टांत दिला

२०. बनो शुद्ध बुद्धी ही तेजस्विनी Read More »

१९. सदाचारसंपन्न निर्भय समाज घडविणे

१९. सदाचारसंपन्न निर्भय समाज घडविणे ज्ञान प्रबोधिनीच्या स्थापनेच्या वेळी ही संस्था का निर्माण करत आहोत या संबंधीचा लेख लिहिलेला आहे. त्यात म्हटले आहे की आपल्या देशात विचार आणि कर्तृत्व या दोन्ही बाबतीत नवनिर्मिती व्हावी आणि त्यांचा सर्वांमध्ये विकास व्हावा, या द्वारे देशाचे भौतिक आणि सामाजिक रूप पालटावे, जुन्या वारशाचे आदर व अभिमानाने उपयोजन व्हावे आणि

१९. सदाचारसंपन्न निर्भय समाज घडविणे Read More »

१८. भगवंताचे आश्वासन हेच स्वतःच्या प्रेरणेला आवाहन

१८. भगवंताचे आश्वासन हेच स्वतःच्या प्रेरणेला आवाहन कै. आप्पा अनेक वेळा म्हणायचे की झाले आहे ते काम थेंबाएवढे आहे. आणि आणखी समुद्राएवढे काम व्हायचे आहे. एकेक व्यक्ती बदलणे म्हणजे थेंबाएवढे काम झाले. राष्ट्र घडवणे, पृथ्वीवर – साऱ्या मानवतेमध्ये – परब्रह्मशक्तीचे अवतरण होणे, हे समुद्राएवढे काम करायचे आहे. झालेल्या कामाबद्दल आणि होत असलेल्या कामाबद्दल संतोष असावा

१८. भगवंताचे आश्वासन हेच स्वतःच्या प्रेरणेला आवाहन Read More »

१७. करू आम्ही सर्वस्व समर्पण

१७. करू आम्ही सर्वस्व समर्पण महापुरुषपूजेच्या वेळी कै. आप्पांनी गायलेला गीतेतला पुढचा श्लोक भक्तांची लक्षणेच सांगणारा होता (ज्ञान प्रबोधिनी : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग, खंड२, पान ३१०) – गीता १२.१४ :        संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः |                            मय्यर्पितमनोबुद्धिः यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ गीताई १२.१४ :      सदा संतुष्ट जो योगी संयमी दृढनिश्चयी

१७. करू आम्ही सर्वस्व समर्पण Read More »

१६.विकसित व्यक्तिमत्त्वाच्या वाटेवरचे भावनिक गुण

१६.विकसित व्यक्तिमत्त्वाच्या वाटेवरचे भावनिक गुण प्रबोधिनीत स्वामी विवेकानंदांच्या भाषणातील पुढील उतारा पूव विद्यार्थ्यांना पाठांतराला दिला जायचा. “जे सुकुमार आहे, शक्तिपूर्ण, आरोग्यपूर्ण आणि कुशाग्र बुद्धियुक्त आहे, तेच परमेश्वराजवळ जाते असे श्रुतिवचन आहे. म्हणून उठा! स्वतःचे भवितव्य ठरविण्याचा हाच क्षण आहे. जो पर्यंत तुम्हांमध्ये तारुण्याची तडफ आहे, जोपर्यंत तुम्ही थकले-भागलेले, फिकटलेले, गळालेले झालेला नाहीत, उलट तारुण्याच्या उत्साहाने

१६.विकसित व्यक्तिमत्त्वाच्या वाटेवरचे भावनिक गुण Read More »

१५. प्रयत्न करणारे अनेक, त्यातले ध्येय गाठणारे काही थोडे

१५. प्रयत्न करणारे अनेक, त्यातले ध्येय गाठणारे काही थोडे आम्ही गणित, इंग्रजी किंवा इतिहास शिकवत नाही तर भाषा आणि मानव्यविद्या, भौतिक आणि सामाजिक शास्त्रे, यांच्या अभ्यासातून देशप्रश्नांचा अभ्यास करायला शिकवतो, अशी प्रबोधिनीतील नित्यघोषणा आहे. हे प्रत्यक्षात कसे आणायचे याचा विचार केला तर, संत सावता माळी यांनी बागाईतीतून, संत गोरा कुंभार यांनी मडकी बनवता बनवता, संत

१५. प्रयत्न करणारे अनेक, त्यातले ध्येय गाठणारे काही थोडे Read More »

१४.काम आणि कामाची साधने यांनीच पूजा करणे उत्तम

१४.काम आणि कामाची साधने यांनीच पूजा करणे उत्तम परमेश्वराला पूजेसाठी काहीही श्रद्धापूर्वक वाहिले तरी चालते. श्रद्धापूर्वक हात जोडून नमस्कार केला तरी चालते. परमेश्वराच्या दृष्टीने श्रद्धा महत्त्वाची. काहीही दिले तरी चालते या सवलतीचा भक्त मानवाने गैरफायदा घ्यावा का? की त्याने श्रद्धेने आपल्या जवळचे सगळ्यात उत्तम आहे ते द्यावे? देताना श्रद्धेने द्यावे (श्रद्धया देयम्‌‍) आणि अश्रद्धेने देऊ

१४.काम आणि कामाची साधने यांनीच पूजा करणे उत्तम Read More »