पद्य क्र. ७ – बलसागर भारत होवो
निरूपण – साने गुरुजींच्या १६३ कवितांचा संग्रह १९३५ साली ‘पत्री’ या नावाने प्रकाशित झाला होता. पत्री म्हणजे देवपूजेत वाहतो ती विविध वनस्पतींची पाने. जगन्मातेला, भारतमातेला, जन्मदात्री आईला वाहिलेल्या कविता म्हणजेच पत्री. त्यातले एक पान म्हणजे ‘बलसागर भारत होवो’ ही कविता. स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात लिहिलेली असल्याने त्यात परदास्यातून मुक्तीचा, स्वातंत्र्याचा संदर्भ असलेले काही शब्द होते. असे दोन-तीन […]
पद्य क्र. ७ – बलसागर भारत होवो Read More »