स्त्री शक्ती प्रबोधन

हिरकणी प्रकल्प

या अनुभवानंतर मुलांच्या विश्वातील अंगणवाडी ताई बरोबर मुलांच्या सर्वात जास्त संपर्कात येणाऱ्या त्यांच्या मातांसोबत काम केले तर मुलांच्या शैक्षणिक बौद्धिक विकासासाठी उपयुक्त होईल असे वाटल्याने सदर प्रकल्प करण्याचे ठरविले. मुलांच्या बुद्धीचा विकास ० ते ६ वयोगटात होतो. पैकी पहिल्या टप्प्यात ० ते ३ वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी पूरक उपक्रम करून पर्यायाने मुलांसाठी काम करण्याचे ठरविले.१ यासाठी […]

हिरकणी प्रकल्प Read More »

एकल महिला – आत्मविश्वासच मिळाला असं नाही तर हळूहळू आत्मसन्मान वाटू लागला

स्त्री शक्ती प्रबोधन ग्रामीणचे काम सुरु होऊन तीस वर्षे झाली. बचतगटा मार्फत कामाची सुरुवात झाली. ते खूप गरजेचे होते. तिने स्वतःच्या हिमतीवर चार पैसे बचत केले आणि चार पैसे मिळवले तर तिचा आत्मविश्वास वाढतो असे आमच्या लक्षात आले. अनौपचारिक शिक्षणातून आणि काळानुरुप अशा व्यावहारिक साक्षरतेतून ( Functional Literacy ) तर हा आत्मविश्वास काही पटीने वाढू

एकल महिला – आत्मविश्वासच मिळाला असं नाही तर हळूहळू आत्मसन्मान वाटू लागला Read More »

आत्मसन्मानाच्या गोष्टी(परिषद )

स्त्रीशक्ती प्रबोधन ग्रामीण त्रीदाषक पुरती १९९५ मध्ये स्त्री शक्ती ग्रामीण विभागाचे काम सुरु झाले तेव्हा महिलांच्या संघटना साठी मेळावे हा आपल्या कामाचा एन्ट्री पोइंत ठरला .आजही मेळावा म्हंटले की आनंदाचे वातावरण असते .महिलांना एकत्र करणारा मेळावा हा मार्ग भारतीय असल्या मुळे शाश्वत ठरला . ग्रामीण महिलांना स्वताच्या वेळा जपून स्वयंरोजगार देणे ,म्हणजे एक संधी देणे.

आत्मसन्मानाच्या गोष्टी(परिषद ) Read More »

आरोग्य सखी

 आरोग्य सखी प्रकल्प दि.१ जानेवारी २०१९ पासून आरोग्य सखी प्रकल्पाचे काम वेल्हे तालुक्यातील ५० गावांमध्ये बजाज फिनसर्व्ह कंपनीच्या आर्थिक सहाय्यातून सुरु झाला. गेली अनेक वर्षे बचत गटाच्या माध्यमातून या परिसरातील महिलांचे जीवन आपण जवळून पहात आहोत. यातूनच या महिलांमध्ये आरोग्य विषयक जाणीव जागृती व्हावी व त्यांना भेडसावणा-या आरोग्याच्या तक्रारींवर वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी त्यांची मानसिक

आरोग्य सखी Read More »

मागे वळून बघताना: ३०   एवढ्यासाठी केला होता अट्टहास…. !

 आजचा भाग लेखमाळेतील शेवटचा भाग ग्रामीण महिलांसाठी काम करताना सतत हे जाणवायचे की ‘कोणीतरी बाहेरून’ येऊन काम केले की कल्पना म्हणणून समजायला सोपे असते पण रुजण्याच्या दृष्टीने ते काम उपरेच रहाते! जेव्हा असे काम व्हावे असे स्थानिक महिलेला वाटते तेव्हाच ते टिकणारे होते असे आपण मागच्या भागातही पाहिले .. असेच हे मंगलचे मनोगत!       मंगल

मागे वळून बघताना: ३०   एवढ्यासाठी केला होता अट्टहास…. ! Read More »

मागे वळून बघताना: २९ स्त्री शक्ती प्रबोधन सर्व वयोगटांसाठी !

बचत गटाच्या कामाने जेव्हा ग्रामीण स्त्री शक्तीच्या कामाला सुरुवात झाली तेव्हा साधारण ३५-४० वयाच्या महिला बचत गटात यायच्या. त्यांचे सरासरी शिक्षण ४थी पर्यंत झालेले असायचे .. सरासरी म्हंटले आहे म्हणजे ४थी पेक्षा कमी शिक्षण असणाऱ्या, शाळाही न पाहिलेल्याही असायच्या. जसजसे काम सुरू झाले तेव्हा शिक्षणाचे महत्व समजायला लागले. आधी महिला विचारायच्या, ‘शिकायचे कशासाठी? शेवटी भाकरीच

मागे वळून बघताना: २९ स्त्री शक्ती प्रबोधन सर्व वयोगटांसाठी ! Read More »

मागे वळून बघताना२८: काही अनौपचारिक शिक्षण!

समाजात वावरायला लागणारे ज्ञान किंवा माहिती ग्रामीण महिलेला सहज उपलब्ध नसते. त्यामुळे स्वतःकडे कायमच दुय्यमत्व घेतले जाते. ‘ती’नेच स्वतःला दुय्यम ठरवले की इतरांकडूनही तशीच वागणूक मिळणे वावगे ठरत नाही. किमान माहिती कशी मिळवायची हे सुद्धा माहित नसते. त्यामुळे लहान मोठ्ठा निर्णय करायला जो आत्मविश्वास लागतो तो नसतो. निर्णय करायच्या विषयात ‘मी या विषयात माहितगार आहे!’

मागे वळून बघताना२८: काही अनौपचारिक शिक्षण! Read More »

मागे वळून बघताना: २७  काही वेगळे प्रयोग!

ग्रामीण भागात आरोग्याचे काम करताना दूषित पाण्यामुळे होणारे आजार यावर अनेकदा चर्चा व्हायची त्यासाठी काय करावे याचे प्रशिक्षण महिलांना दिले जायचे. कारण पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे अनेकदा बचत गटातून कर्ज घेऊन दवाखाना करावा लागायचा. शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आपण टाटांनी ज्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहेत असे सुजल फिल्टर दिले. हा फिल्टर म्हणजे स्टीलच्या पिंपाचे झाकट कापून तिथे

मागे वळून बघताना: २७  काही वेगळे प्रयोग! Read More »