ज्ञान प्रबोधिनी प्रणित शैक्षणिक संस्कार

वर्षांत उपासना – इयत्ता नववी ते पदव्युत्तर विद्याव्रतानंतर

प्रस्तावना आपण बलसंवर्धन आणि ज्ञानविज्ञानाची साधना करण्याचे व्रत आठवीमध्ये असतानाच घेतले असेल अथवा तसा केवळ विचार केला असेल. इतक्या वर्षांत कधी आपण व्रताचे काटेकोर पालन केले असेल, तर प्रसंगी विचाराचे आचरणात रूपान्तर झाले नसेल, व्रत पालनात खंडही पडला असेल. आपल्याला ब्रह्मचर्यव्रताचा अंगीकार करून जे जे साधावयाचे होते त्या पैकी कोणकोणत्या गोष्टी साध्य झाल्या व कोणकोणत्या […]

वर्षांत उपासना – इयत्ता नववी ते पदव्युत्तर विद्याव्रतानंतर Read More »

वर्षारंभ उपासना – इयत्ता नववी ते पदव्युत्तर विद्याव्रतानंतर

प्रस्तावना भारतीय परंपरा आणि भारतीय संस्कृती यानुसार शिक्षण द्यायचे असेल तर ऋषी-मुनी आणि संत यांच्या तत्त्वज्ञानाची आणि जीवनाची आठवण सतत राहिली पाहिजे. या दृष्टीने १९६५ साली ज्ञान प्रबोधिनीमध्ये वर्षारंभ दिनाच्या उपासनेची सुरुवात करण्यात आली. या उपासनेमध्ये आधी सरस्वती-स्तवन होते. मग ईशावास्योपनिषद आणि कठोपनिषदातील काही स्लोक होते. त्यानंतर गुरुवंदना आणि गुरुशिष्य संबंधांविषयी श्लोक होते. त्यानंतर व्यसनांपासून

वर्षारंभ उपासना – इयत्ता नववी ते पदव्युत्तर विद्याव्रतानंतर Read More »

वर्षांत उपासना – इयत्ता सहावी ते आठवी विद्याव्रतापूर्वी

प्रस्तावना वर्षारम्भ आणि वर्षान्तदिनांच्या उपासना हे ज्ञान प्रबोधिनीने पुनरुज्जीवित केलेले शैक्षणिक संस्कार आहेत. श्रावणी या संस्काराचे पुनरुज्जीवित रूप म्हणजे वर्षारम्भ. श्रावणीच्या रूपातील वर्षारम्भ तुरळक स्वरूपात अजूनही कुठे-कुठे चालू असतो. उत्सर्जन किंवा वर्षान्त हा संस्कार मात्र बऱ्याच वर्षांपूर्वी बंद पडला होता. आधुनिक काळातील शाळा-महाविद्यालयांच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाशी आणि सांगतेशी अनुक्रमे वर्षारम्भआणि वर्षान्ताची सांगड ज्ञान प्रबोधिनीने घातली

वर्षांत उपासना – इयत्ता सहावी ते आठवी विद्याव्रतापूर्वी Read More »

वर्षारंभ उपासना – इयत्ता सहावी ते आठवी विद्याव्रतापूर्वी

प्रस्तावना प्रस्तावना भारतीय परंपरा आणि भारतीय संस्कृती यानुसार शिक्षण द्यायचे असेल तर ऋषी-मुनी आणि संत यांच्या तत्वज्ञानाची आणि जीवनाची आठवण सतत राहिली पाहिजे, या दृष्टीने १९६५ साली ज्ञान प्रबोधिनीमध्ये वर्षारंभ दिनाच्या उपासनेची सुरुवात करण्यात आली. या उपासनेमध्ये आधी सरस्वती-स्तवन होते. मग ईशावास्योपनिषद आणि कठोपनिषदातील काही श्लोक होते. त्यानंतर गुरुवंदना आणि गुरुशिष्य संबंधांविषयी श्लोक होते. त्यानंतर

वर्षारंभ उपासना – इयत्ता सहावी ते आठवी विद्याव्रतापूर्वी Read More »

विद्यारंभ उपासना

विद्यारंभ उपासना अध्वर्यू : प्राथमिक शिक्षण संपवून माध्यमिक शाळेत शिक्षणाला सुरुवात करताना आपण यापुढील शिक्षण का घ्यायचे आहे हे समजून घ्यायला हवे. त्यासाठी आजच्या विद्यारंभ उपासनेची योजना केली आहे. या उपासनेमध्ये विद्यार्थी आणि पालक दोघांनीही संकल्प करायचे असतात. संकल्प करणे म्हणजेच निश्चय करणे. विद्यारंभ उपासनेला आपण तीन वेळा ॐ कार म्हणून सुरुवात करू या. मी

विद्यारंभ उपासना Read More »