वर्षांत उपासना – इयत्ता नववी ते पदव्युत्तर विद्याव्रतानंतर
प्रस्तावना आपण बलसंवर्धन आणि ज्ञानविज्ञानाची साधना करण्याचे व्रत आठवीमध्ये असतानाच घेतले असेल अथवा तसा केवळ विचार केला असेल. इतक्या वर्षांत कधी आपण व्रताचे काटेकोर पालन केले असेल, तर प्रसंगी विचाराचे आचरणात रूपान्तर झाले नसेल, व्रत पालनात खंडही पडला असेल. आपल्याला ब्रह्मचर्यव्रताचा अंगीकार करून जे जे साधावयाचे होते त्या पैकी कोणकोणत्या गोष्टी साध्य झाल्या व कोणकोणत्या […]
वर्षांत उपासना – इयत्ता नववी ते पदव्युत्तर विद्याव्रतानंतर Read More »