ज्ञान प्रबोधिनीची प्रथम प्रतिज्ञा

प्रथम प्रतिज्ञेसंबंधी कै. आप्पांची पहिली मांडणी 

(सिंहगडावर दि. ४/११/१९७४ रोजीच्या बोलण्याचे संक्षिप्त टिपण)        तपस्येमुळे जीवन पुनीत होते.        इंग्लंडने राष्ट्र म्हणून आपल्यावर राज्य केले. त्यासाठी लागणारे सैन्य भारतीय लोकांमधूनच उभे केले. स्वतः चाकरीमध्ये बुडून गेले आणि देशही बुडाला. असे लोक भारतात पुन्हा निर्माण व्हायचे नसतील तर तपस्या हवी.        एखाद्या ध्येयासाठी दिवसरात्र परिश्रम करणे म्हणजे तपस्या. तपस्येसाठी लागणारी शक्ती प्रतिज्ञेतून […]

प्रथम प्रतिज्ञेसंबंधी कै. आप्पांची पहिली मांडणी  Read More »

१८. विमल हेतू स्फुरो..

कै. आप्पांनी ‘माताजी-अरविंद काय म्हणाले?’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत गांधीजी – विनोबा ही हिंदुत्वाची एक परंपरा आणि सावरकर – हेडगेवारही हिंदुत्वाची दुसरी परंपरा असे म्हणले आहे. या दोन परंपरांमध्ये आज भासणारे मतभेद ५० वर्षांनी नाहीसे झालेले असतील असेही त्यांनी म्हणले आहे. हे त्यांचे उद्गार १९८२ सालचे आहेत. त्याला आज ३३ वर्षे झाली. भविष्यकाळात काय होऊ शकेल

१८. विमल हेतू स्फुरो.. Read More »

१७. सश्रद्ध समर्पण

प्रतिज्ञा म्हणजे ध्येयमार्गाची प्रकट स्वीकृती आणि निश्चिती. मी अमुक एक काम करणार आहे किंवा करणार नाही, हे शपथेवर सांगणे म्हणजे प्रतिज्ञा होय. परमेश्वराचे स्मरण करून, देवदेवतांना आठवून, पूर्वजांचे नाव घेऊन, गीता, रामायण इत्यादी पवित्र ग्रंथ हातात धरून, सद्गुरुचे अथवा अन्य पूजनीय महापुरुषाचे किंवा महासतीचे चित्र समोर ठेवून किंवा आपल्याच छातीवर हात ठेवून प्रतिज्ञा घेतली जाते.

१७. सश्रद्ध समर्पण Read More »

१६. स्व-निश्चय आवश्यक..

आळस, कंटाळा, व्यावहारिक अडचणी, संशय, शंका अशा अनेक कारणांमुळे आपण हाती घेतलेले राष्ट्रसेवेचे काम थांबू शकते. प्रतिज्ञेची रोज आठवण ठेवली तर असे खंड पडण्याचे प्रमाण कमी होते. प्रतिज्ञा केली आहे या आठवणीने खंड पडला तरी काम पुन्हा सुरू करता येते; प्रतिज्ञाग्रहण आणि प्रतिज्ञा-स्मरण यामुळे आपली इच्छाशक्ती वाढू शकते. इच्छाशक्ती – म्हटलेले खरे करून दाखविण्याची शक्ती

१६. स्व-निश्चय आवश्यक.. Read More »

१५. मातृभूमिपूजनास या..

दर वर्षी दिनांक १२ जानेवारी हा दिवस देशभर ‘युवक दिवस’ म्हणून साजरा होतो. त्या दिवशी विवेकानंद जयंती असते. विवेकानंदांनी युवकांना आवाहन केले म्हणून त्यांचा जन्मदिवस युवकदिन म्हणून गेली तीस वर्षे साजरा करण्यात येत आहे. विवेकानंदांनी केवळ युवकांनाच नाही तर देशातील सर्वांनाच आवाहन केले. अमेरिकेतील दौरा आटोपून विवेकानंद भारतात परत आल्यानंतर त्यांचे ठिकठिकाणी स्वागत झाले. स्वागताला

१५. मातृभूमिपूजनास या.. Read More »

१४. सर्वसमावेशक स्वदेशी

प्रथम प्रतिज्ञेनंतरचे तुमचे मनोगत मिळाले. आजपर्यंत बहुतेक वेळा प्रतिज्ञा घेणाऱ्यांशी प्रतिज्ञाग्रहणापूर्वी काही ना काही चर्चा होत असे. प्रतिज्ञेसंबंधी जे सर्वसाधारण प्रश्न प्रतिज्ञा घेणाऱ्यांच्या मनात असतात, ते अनेकांशी बोलण्यातून लक्षात आलेले. त्याच्या आधारेच प्रतिज्ञेसंबंधी प्रश्नोत्तरे तयार केली होती. तुमच्या पत्रामध्ये तुम्ही काय काम करायचे व कसे करायचे याबाबतचे तुमचे संकल्प कमी-अधिक प्रमाणात दिलेले आहेत. प्रतिज्ञा घेतल्यानंतर

१४. सर्वसमावेशक स्वदेशी Read More »

१३. सेवेतून नेतृत्वशक्तीचे संवर्धन

आधुनिक मानसशास्त्र किंवा व्यवस्थापनशास्त्र भारतात येण्यापूर्वी नेतृत्वशक्ती म्हणजे आत्मशक्ती असाच भारतामध्ये विचार व्हायचा. आत्मशक्ती ही सर्व मानवांविषयी प्रेम अशा रूपात प्रकट होते. व्यवस्थापनशास्त्रातील सर्वात आधुनिक विचारानुसार Servant leadership हीच खरी leadership असे समजले जाते. इतरांविषयी प्रेमापोटी जो त्यांची सेवा करतो, तोच खरा नेता. अशी Servant leader ची कल्पना आहे.             Servant leader बनण्याची आपल्यामधील प्रेरणा

१३. सेवेतून नेतृत्वशक्तीचे संवर्धन Read More »

१२. केल्याने समाजदर्शन..

राष्ट्र म्हणजे फक्त काही लक्ष चौरस किलोमीटरची जमीन नाही. तिथे राहणारे लोक, त्यांची संस्कृती आणि त्यांचे आदर्श हे सगळे मिळून राष्ट्र बनते. हिमनगाचा थोडासा भाग समुद्राच्या वर असतो. त्यापेक्षा बराच मोठा भाग समुद्राच्या पृष्ठभागाखाली लपलेला असतो. तसे राष्ट्रातील लोक किंवा समाज आपल्याला दिसणारे असतात. त्या समाजाच्या पोटात जितके आपण शिरू तितकी त्या समाजाची संस्कृती आणि

१२. केल्याने समाजदर्शन.. Read More »

११. धर्म, संस्कृती आणि समाज

अनुभवाने, पाहून-ऐकून, कल्पनेने आणि विचार करून जे लोक आपले वाटतात त्या सर्वांचा मिळून समाज बनतो. त्या समाजाला इतिहास असतो, तो समाज आजही वर्तमान असतो म्हणजे अस्तित्वात असतो,  त्याला भविष्य असते. आपल्या प्रत्येकापर्यंत जो इतिहास पोचतो ती आपली संस्कृती असते. परंपरेने आपल्यापर्यंत येऊन पोचलेल्या संस्कृतीतले चांगले आहे ते टिकवणे, कालबाह्य झालेले वगळणे, कालानुरूप नवीन भर घालणे

११. धर्म, संस्कृती आणि समाज Read More »

१०. केवळ सत्कार्य नव्हे सेवेला प्राधान्य

आपण ज्या काळात, ज्या समाजात राहतो, त्याप्रमाणे आपले कर्तव्य निश्चित करावे लागते. कौटुंबिक, स्थानिक किंवा प्रांतिक विचार करून पुरत नाही. तेवढाच विचार केला तर राष्ट्र दुबळे राहते, असा अनुभव आहे. आपली वैभवशाली संस्कृती केवळ आपल्यात राष्ट्रभावना न उरल्याने बाह्य आक्रमणांमुळे लयाला गेली. प्रबळ राष्ट्रभावना असलेले लोक अधिक जागरूक नागरिक बनतात असे दिसते. आजच्या परिभाषेतील civil

१०. केवळ सत्कार्य नव्हे सेवेला प्राधान्य Read More »